जर मासिक बर्याच दिवसासून येत नसेल तर मुला , सोय,मेथी व गजराच्या बिया सम प्रमाणात घेऊन ४-४ ग्राम खून वरून ताजे पाणी प्यावे. गर्भपात
1) १०० ग्राम डाळिम्बाचि ताजी पाने वाटून व पाण्यात गळून प्यावे.
2) गर्भपात होण्याची शंका असेल तर अशा वेळी पपई खाऊ नये. पेठा खावा . तसेच गर्भ स्त्राव झाल्यास २-३ आठवडे शिंगाडे खाल्याने लाभ होतो.
3) काळ्या चण्याचा कघ पण उपयोगी असतो.