घरी प्रेग्नन्सी (गर्भवती) टेस्ट कशी करावी-(How To Test A Pregnancy At Home)

होम प्रेग्नन्सी कीट महिलांच्या मूत्र मधील हार्मोन HCG (human chorionic gonadotropin) उपस्थीती शोधून काम करतो. ह्यामुळे हे माहित होते की महिला गर्भवती आहे की नाही आणि गर्भवती असल्याचे समजण्याचे कारण HCG हार्मोन असतात. होम प्रेग्नन्सी कीट हे मेडिकल मध्ये उपलब्ध असते.

घरी प्रेग्नेन्सी टेस्ट कशी करावी

याचा वापर कसा करावा? पहिले आपण होम प्रेग्नन्सी टेस्ट कीट विकत घ्या आणि हे विकत घेण्या आधी काही गोष्टींकडे  लक्ष द्या, कारण बाजारात बऱ्याच कंपनींचे होम प्रेग्नन्सी टेस्ट कीट उपलब्ध आहेत. घेतान त्याची कालबाह्य तारीख  (एक्सपायरी डेट) जरुर चेक करा. हे कीट चालतेय कि नाही हे चेक करून घ्या. जर तुम्ही पहिल्यांदा टेस्ट करत असाल तर अशी कंपनी निवडा जी कीट मध्ये दोन स्टिक्स उपलब्ध करत असेल. जर आपल्याला पहिल्या प्रयत्नात परिणाम नकारत्मक आले असतील तर एक आठवडा वाट बघून पुन्हा प्रयत्न करा.

काही कंपनींचे होम प्रेग्नेन्सी टेस्ट कीट आपली मासिक पाळी न येणाऱ्या दिवशी किंवा त्याच्या आधी गर्भावस्थेची एकदम ठीक स्थिती सांगण्याचा दावा करतात. पण हे बरोबर आहे कारण याची पडताळणी एवढी संवेदनशील असते कि आपल्या मूत्रातील उपस्थित HCG हार्मोन च्या उच्च स्तराचा शोध लावतो, परंतु आपल्या शरीरात उच्च स्तरा वर ह्या हार्मोन चे निर्माण साठी अधीक वेळ लागू शकतो, अश्या वेळी टेस्ट नकारात्मक परिणाम दाखवू शकतो. पण कदाचित आपण गर्भवती असू शकता म्हणून याचा वापर काळजीपूर्वक करा आणि घाबरू नका हे कोणत्याही महिले सोबत होऊ शकते.

जर आपण टेस्ट करत असाल तर आपण त्या टेस्ट ची वेळ जाणून घ्या म्हणजेच टेस्ट केंव्हा आणि कोणत्या प्रकारे करायची आहे. जास्त करून विशेष गर्भावस्थाच्या टेस्ट साठी मासिक पाळी होत नसेल तर एक दिवस वाट बघण्याचा सल्ला देतात, तसेच एक आठवडा वाट बघणे हे आपल्या साठी चांगले होईल. जर आपण गर्भावस्थे बद्दल जाणून घेण्यासाठी अनिश्चित असाल तर हे कठीण होऊ शकत. पण वाट बघितल्याने आपली टेस्ट अधिक अचूक होण्याची संभावना वाढते कारण गर्भावस्तेत महिलां मध्ये HCG हार्मोन चा स्थर वेगाने वाढू लागतो यामुळे हे आपल्या साठी सोपे जाईल व आपण घरी प्रेग्नेन्सी टेस्ट करू शकता.

प्रेग्नन्सी टेस्ट करण्याची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे सकाळ आहे कारण यावेळी लघवी जाड असते किंवा सकेंद्रित असते. यामुळे प्रेगनन्सी ची टेस्ट करणे सोपे जाते आणि यामुळे आपला परिणाम अचूक येतो. जर आपण पहिल्यांदा टेस्ट करत असाल तर आपल्याला या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवा, जास्तकरून लघवी तपासणी एक सारखीच असते पण त्याच्यावर दिलेल्या सूचन नीट वाचल्या पाहिजेत. प्रत्येक गर्भावस्था तपासणीची विवरण जसे लघवी एकत्र करणे, नंतर आपण लघवी त्या स्टिक वर टाकाल  आणि त्या नंतर आपण गर्भवती आहात कि नाही ते समजेल अशा तरेने आपल्याला समजेल आपण गर्भवती आहात कि नाही.

खूप वेळा असे बघण्यात आले आहे कि जास्त करून महिला हि टेस्ट करायला घाबरतात त्यामुळे आपण पहिले हे सुनिश्चित करा की आपल्याला हि टेस्ट करायची आहे की नाही. प्रेग्नेन्सी टेस्ट करणे हा एक रोचक अनुभव असतो म्हणून अशा वेळी घाबरायचे नाही, आपल्या जरुरती नुसार वेळ काढून हि टेस्ट करा. कोणतीही घाई करू नका. यात आपण आपल्या मैत्रिणीची मदत घेऊ शकता. कोमट पाण्याने आणि साबणाने आपले हात स्वच्छ धुऊन घ्या आणि होम प्रेग्नेन्सी कीट वर दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रेग्नेन्सी टेस्ट करा.

हि टेस्ट करताना कोणतीही घाई करू नका, सावकाश करा. या टेस्ट मध्ये साधारणत: १ ते ५ मिनिटांचा अवधी लागतो. पण योग्य परिणाम साठी १० मिनिटांचा अवधी देखील लागू शकतो.

पण कोणत्याही तपासणी च्या आधी त्याच्यावरील सूचना नीट वाचल्या पाहिजेत आणि हि टेस्ट करताना स्वतःला वेळ द्या आणि कोणतीही घाई गडबड करू नये. घाबरून जाऊ नका, मन विचलित होऊन देऊ नका. जास्तकरून प्रेग्नन्सी तपासणीत त्या स्टिक वर अधीक व वजा चे चिन्ह असतात. कोड केलेला रंग, प्रेग्नेंट व नॉन प्रेग्नेंट अश्या सूचना त्याच्यावर दिलेल्या असतात.

जर इशारा खूप हलका दाखवत असेल तर आपल्याला तो हि आपण सकारात्मक प्रकारे घेतला पाहिजे कारण आपल्या लघवीत उपस्तीत HCG तपासणीत सापडला आहे आणि थोडासा हलका हार्मोन आपल्या लघवीत सापडला असेल तर आपण प्रेग्नेंट आहोत असे समजा. जर आपला परिणाम positive असेल तर सुनिश्चित करण्या साठी आपण डॉक्टर चा सल्ला घेणे आवश्यक आहे. साधारत: रक्ताची तपासणी करून हे केले जाते आणि जर परिणाम negative असेल तर आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे.

जर आपण तपासणी करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. प्रेग्नन्सी टेस्ट करायच्या आधी जास्त तरल पदार्थ पिऊ नका. कारण यामुळे लघवी पातळ होईल आणि आपल्याला योग्य परिणाम मिळणार नाही. आणखीन काही लक्षणे म्हणजे आपली मासिक पाळी चुकणे, वजन वाढणे, कोरड्या उलट्या होणे अशी काही लक्षणे असतील तर त्वरित डॉक्टर चा सल्ला घ्यावा. कारण अशावेळी डॉक्टर चा सल्ला घेणे हे सगळ्यात महत्वाचे आहे.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

गर्भावस्थेत दुसऱ्या महिन्यात काय खावे व काय खाऊ नये-(What to eat and what not to eat during second trimester of pregnancy)

गर्भावस्थेत खाण्या पिण्याबद्दल खूप काही बोलले जाते कारण, गर्भ धारण केलेली स्त्री जो भोजन खाते त्यामुळे बाळाचे संगोपन होते. जर स्त्री चे खानपान ठीक असेल तर तिचा शिशु पण निरोगी राहतो. बऱ्याचदा विचारले जाते गर्भावस्थेत काय खाल्ले पाहिजे व काय नाही खाल्ले पाहिजे तसेच कोणत्या महिन्यात कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे.

गर्भवती झाल्यावर गर्भावस्था पाचव्या आठवड्यात सुरु होते आणि खूप साऱ्या महिला अश्या असतात ज्यांच्यात गर्भावस्थेची लक्षणे पहिल्या महिन्यात दिसू लागतात. अशा वेळी आहार सगळ्यात महत्वपूर्ण आहे कारण यामुळेच आपला होणारा बाळ तंदुरुस्त होतो. गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यात काय खाल्ले पाहिजे, तिसऱ्या महिन्यात काय खाल्ले पाहिजे? ह्या काळात आजारी पडल्यासारखे वाटते ज्यामुळे आपल्याला खाण्याची इच्छा होत नाही पण तरी देखील आपल्याला पोषक आहार घेतला पाहिजे.

किवी चे फायदे  यावेळी किवी हा फळ रोज खाल्ला पाहिजे. अशा वेळी किवी चे  खूप महत्व आहे. यावेळी बाळाची न्यूरल ट्यूब (मज्जासंथा) विकसित व्हयाला सुरुवात होते आणि नंतर बाळाच डोक, पाठीचा कणा आणि तंत्रीकांचा विकास होऊ लागतो. तसेच गर्भावस्थेच्या सहाव्या महिन्यात होणारा परिवर्तन याच्या सोबत बाळाचा संचार तंत्र आणि हृदय विकसित होतात. म्हणून गर्भधारणेच्या दुसऱ्या आठवड्यात आहार खूप महत्वाचा असतो. यावेळी आहाराकडे विशेष लक्ष दिला पाहिजे.

गर्भधारणेच्या सुरवातीच्या दिवसात काय खाल्ले पाहिजे? आपल्याला फोलिक ऍसिड किंवा फॉलेट जे एक व्हिटामिन बी आहे हे गर्भवती महिलेस खूप फायदेमंद आहे आणि गर्भधारणेच्या सुरवातीच्या आठवड्यात फोलिक ऍसिड घेणे खूप आवश्यक आहे. कारण हे न्यूरल ट्यूब विकसित करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतो. जर आपण फोलिक ऍसिड घेत नसाल तर न्यूरल ट्यूब योग्य प्रकारे विकसित होत नाही किंवा बाळ वेळेच्या आधीच जन्माला येतो. यामुळे आपल्याला व बाळाच्या जीवाला धोका असतो.

गर्भावस्थेत आहार कसा असावा

गर्भवती महिलेला आपल्या शरीरात आयन  ची कमी होऊन न देणे महत्वाचे आहे, कारण आपली रक्त पुरवठा करणारी यंत्रणा बाळा पर्यंत पण रक्त संचार करते. जर आपण आयन  ठीक घेत नसाल तर आपल्याला थकल्या सारखे वाटेल आणि अशक्तपणा पण येईल. आपल्याला जेंव्हा समजेल कि आपण गर्भवती आहोत तेंव्हा पासुन रोज २७ मिलीग्राम आयन घ्यायला सुरवात करा आणि अशा फळांचा सेवन करा ज्याच्यात सगळ्यात जास्त आयन असते. गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यात बाळाचा विकास सुरु होतो.  

कॅल्शियम आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी मदत कारतो. जर शरीरात कॅल्शियम ची मात्रा कमी असेल तर हाडांसंबंधी आजार होतात आणि दुसऱ्या महिन्यात बाळाच्या हाडांचा विकास सुरु होतो. यामुळे शरीरात कॅल्शियम ची मात्रा वाढवणे खूप आवश्यक आहे. यासाठी रोज १००० मिलीग्राम कॅल्शियम घेणे आवश्यक आहे. यासाठी दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा सेवन जास्त करा. आणि दुग्ध पदार्थान सोबत पालेभाज्यांचा सेवन जास्तीत जास्त करा. जर आपण कॅल्शियम चा सेवन नाही करत तर आपला शरीर आपल्या हाडांन मधून कॅल्शियम घ्यायला सुरवात करतो. ज्यामुळे हाड कमजोर होतात आणि यामुळे आपल्या हाडांन मध्ये आणि सांध्या मध्ये वेदना होतात. त्यामुळे कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.

प्रोटीन आपल्या शरीराला ऊर्जा देण्याच काम करतात आणि प्रोटीन युक्त भोजन केल्याने शरीर मजबूत आणि निरोगी बनतो. यामुळे गर्भवती महिलेला सगळ्यात जास्त आपल्या आहारात प्रोटीन घेतले पाहिजेत आणि प्रोटीन युक्त भाज्या व फळांच सेवन केल पाहिजे, कारण प्रोटीन मुळे शरीर मजबूत बनतो आणि आपला बाळ देखील निरोगी राहतो तसेच मांसपेशीच्या विकासात मदत होते. प्रोटीन मुळे बाळापर्यंत आवश्यक रक्त पुरवठा होतो अशावेळी आपले वजन देखील वाढते म्हणून कमी fat वाला पनीर आणि मासे खा कारण यामध्ये अधिक प्रोटीन असतात आणि आपल्याला रोज ७५ ते १०० ग्राम प्रोटीन चा सेवन करायला हवा.

मिट स्प्रेड लीस्तीरिया हे लाल मास गर्भावस्थेत बिलकुल खायला नाही पाहिजे कारण यामुळे आपल्या बाळावर वाईट परिणाम होतात आणि मास किंव्हा  लाल मास खाल्याने त्याच्या वाढीवर परिणाम होतो. यामुळे या दिवसात मास खाणे टाळले पाहिजे. सोबत चीज ब्री व  चीज चे सेवन करू नका कारण याच्यात ई कोलाय bacteria असतो यांच्या सेवनाने इन्फेक्शन किंवा अन्य जटीलतनचा धोका असतो. यावेळी आयर्न ची कमी पूर्ण करण्यासाठी आपण लिव्हर चा सेवन करू शकता पण याच जास्त सेवन करू नका कारण यामध्ये रेटीनल असते यामुळे गर्भपात चा धोका असतो.

आपल्याला माहितच असेल दारू चे सेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. आणि अशावेळी दारू चे सेवन करू नये. अंडी खाणे ठीक असते आणि फायदेमंद असते पण कच्चे अंडे आणि अर्धवट शिजलेली अंडी खाल्याने आपल्याला नुकसान होऊ शकतो. म्हणून याचा सेवन करू नका. अंडी उकडून खा आणि जास्त अंडी खाऊ नका, दिवसातून जास्तीत जास्त दोन आणि गर्भावस्थेत आपल्या आहार बद्दल डॉक्टरचा सल्ला जरुर घ्या.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!! 

गर्भ निरोधक गोळ्यांचा रहस्य-(Mystery of Contraceptive Pills)

विदेशी कंपन्या आपल्या देशात गर्भ निरोधक उपाय विकतात आणि हे गोळ्यांच्या रूपाने विकले जाते उदा. Norplant, Depo -Provera, I-pill, E – pill. यापैकी काही खूप धोकादायक आहेत. या गोळ्यांच्या सेवनाने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्याला कदाचित माहित नसेल आपण ज्या औषधांचा वापर करत आहोत ह्या गोळ्याचा वापर या कंपन्या आपल्या स्वतःच्या देशात करत नाही, या केवळ आपल्या देश्यात विकल्या जातात. Depo –Provera हे  एक तंत्र विकसित औषध आहे. हे एका अमेरिकन कंपनी ने विकसित केले आहे, कंपनीचे नाव अब्जोन आहे. या कंपनीला अमेरिकन सरकार ने बंद केल आहे.

हे इंजेक्शन च्या रुपात भारतात विकले जात आहे. हा इंजेक्शन मासिक धर्म पूर्णपणे बिगडून टाकतो आणि शेवटी गर्भाशय मध्ये कॅन्सर होतो. यामुळे मृत्यू हि होऊ शकतो. NET- EN नावाच नवीन तंत्र विकसित केल आहे. स्टेरॉंईड च्या रुपात स्त्रियांना दिला जातो, नाहीतर कधी इंजेक्शन च्या रुपात दिला जातो यामुळे गर्भपात होतो आणि यामुळे पियुष ग्रंथी हार्मोन मध्ये असंतुलन येत आणि यामुळे खूप त्रास होतो.

याच प्रकारे RU-496 अजून एक तंत्र आणि रूसल नावाची अजून एक तंत्र आहे. तसेच UKLF व नॉंर कंपनी आहे त्यांनी एक प्रजनन डोस बनवला आहे. गर्भ निरोधकांमुळे युरेटस च्या मांसपेशी लूज होतात आणि मासिक पाळीच्या वेळी यांच्या वापराने अनेक स्त्रिया बेशुद्ध होतात. पण त्याना हे माहित नसते कि त्यांना contraceptive नावाचे एक प्रकारे विष दिले जात आहे, आणि दर वर्षी हजारो करोडो रुपयांची लूट विदेशी कंपन्या गर्भ निरोधक च्या नावाने करतात.

याच्या व्यतिरिक्त विदेशी कंपन्यांचा कंडोम चा व्यापार खूप वाढला आहे. कंडोम चा प्रचार करणे खूप आवश्यक आहे कारण या मुळे एड्स सारख्या आजारावर आळा बसतो. एड्स हे फक्त एक कारण आहे आपल्या मालाची विक्री  करण्याची. वृत्तपत्र आणि मासिक मध्ये या कंपन्या एकच सांगतात कि कंडोम चा वापर करा पण हे नाही सांगत कि स्वतः वर कंट्रोल करा, हे नाही सांगत पती आणि पत्नी ने एक मेकांना धोका देऊ नका. त्याच्यात एवढेच सांगतात कि कंडोम चा उपयोग करा. एकट्या भारतामध्ये १०० करोड हून अधिक कंडोम विकले जातात. फक्त पैसे कमवने हाच या कंपन्यांचा हेतू आहे, एड्स च्या नावाने या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कंडोम ची मोठी बाजारपेठ उभारली आहे आणि शकडो करोडो रुपये कमवतात. परंतु एड्स हा एक घातक आजार आहे. लोकांना फक्त एड्स च एकच कारण माहित असते. एड्स हा फक्त यौन संसर्गातून होतो असे नाही दुसरे हि कारणे आहेत त्यामुळे देखील एड्स होतो. एड्स ग्रस्त रुग्णाला दिलेले इंजेक्शन दुसऱ्या निरोगी व्यक्तीस दिल्यास एड्स हा रोग त्या निरोगी व्यक्तीस हि होतो, एड्स च्या रोग्याचे रक्त दुसऱ्या निरोगी व्यक्तीस दिल्याने एड्स हा रोग त्या निरोगी व्यक्तीस होतो. पण बहुराष्ट्री कंपन्या असा दावा करतात कि एड्स हा आजार फक्त कंडोम च्या वापराने आटोक्यात येईल. डॉक्टर ओकलीग्स च्या अनुसार चुकीच्या यौन संपर्कातून ०.११ %, इंफेक्टेड इंजेक्शन मुळे  ०.५० %, एड्स ने बाधित रक्त निरोगी व्यक्तीस दिल्याने ०.9 % एड्स होण्याची संभावना असते. एड्स ने संक्रमित व्यक्ती किंवा महिलेशी संभोग तसेच एड्स ने इंफेक्टेड सुईचा वापर आणि एड्स ने इंफेक्टेड रक्त चढवल्याने एड्स होण्याची संभावना सारखीच असते.

विलासी उपभोक्तावादि संस्कृतीच्या काळात कंडोम संस्कृती आणि त्यावर विवाहोतर यौन संबंधाना वाढवून एड्स सारखा आजार आणखीन वाढेल, आपल्या देशात जवळ जवळ दररोज ४० करोड रुपयाचा कंडोम देशी कंपन्या आणि एवढाच विदेशी कंपन्या विकत आहेत. २५ ते ३० एजन्सीज जपान, कोरिया, तैवान, थायलंड या देशांतून  कंडोम मागवून विकत आहेत. आपल्या देशात २० देशी व ८० विदेशी कंपन्या १०० करोड हून अधिक कंडोम विकत आहेत.

मुक्त यौन संस्कृती आणि त्याला कंडोम द्वारा सुरक्षा कवच घालून प्रचारित करून युवांच्या उर्जेचा प्रवाह कोणत्या दिशेस फिरवला आहे. सरकार आणि विदेशी कंपन्या एड्स च्या नावाने कंडोम ची विक्री वाढवायच्या मागावर आहे. या साठी तरुणांना आकर्षित करत आहे. विवाहाच्या आधी यौन संबंध प्रस्थापित करावेत, ज्यामुळे परिवार आणि समाज नष्ट होईल, यामुळे भारतीय संस्कृती नष्ट होऊन वीदेशी संस्कृती येईल.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

कुत्रा चावल्या नंतरचे उपचार-(Treatment on dog bites)

बऱ्याच लोकांना पाळीव प्राणी पाळायला आवडते. कुत्रा, मांजर, घोडे किंवा पक्षी पाळतात. पण काही प्राण्यांच्या चावण्याने आजार होतात. विशेषतः कुत्राच्या चावण्याने खूप गंभीर आजार होतो. वेळीच उपचार नाही केले तर आपल्या जिवाला धोका हि पोचू शकतो. डॉक्टरांच्या नुसार कुत्रा चावल्यावर आपल्याला विशेष लक्ष दिले पाहिजे.

कुत्राने चावलेल्या जागेवर कोणत्या हि प्रकारचा कापड किंवा पेपर बांधू नये. तो घाव तसाच उघडा ठेवा. जखम साबणाने धुऊन घेतली पाहिजे. जर आपल्या घरात अल्कोहोल असेल तर तो एक एन्टीसेप्टिक म्हणून कार्य करते, अलकोहोल आपल्या जखमेवर टाका. आणि डॉक्टर ला दाखवा व इन्फेक्शन (संसर्ग) पासून वाचण्या साठी इंजेक्शन घेणे जरुरी आहे. जर कुत्रा पिसाळलेला असेल किंवा त्याला इतर रोग झाला असेल तर ते  आपल्या जिवावर बेतू शकते म्हणून त्वरित डॉक्टर कडे जाऊन उपचार घ्यावेत.

रेबीज एक खूप गंभीर आणि धोकादायक वायरस आहे आणि ज्याच्या मुळे खूप घातक आणि जिवघेणा आजार होतो आणि हा आजार जास्त करून कुत्र्याच्या चावण्याने होतो. जर कुत्र्याला किंवा इतर प्राण्याला रेबीज असेल आणि जर तो कुत्रा माणसाच्या चावला तर कुत्र्याच्या लाळे द्व्यारे रेबीज माणसाच्या शरीरात पसरतो.  रेबीज हा जास्तकरून मासांहारी प्राण्याच्या चावण्याने पसरतो. अजून हि काही जंगली प्राणी आहेत त्यांच्यामुळे रेबीज होतो उदा. कोल्हा, चित्ता, लांडगा, कुत्रा इत्यादी प्राण्यांमुळे पसरतो आणि जंगला मध्ये बरचसे प्राणी या आजाराने मरतात.

हा वायसर मेंदू मध्ये घुसतो आणि हा मेंदू मध्ये तांत्रिकांच्या माध्यमातून घुसतो, रक्ता मधून नाही. कुत्रा चावल्या नंतर लाळे द्वारे वायरस जखमेत येतो. आणि वायरस स्थानीय तांत्रिक तंतू मध्ये पोचतो. इथून सगळ्या तंत्रिकां मधून मेरुदंड आणि मेंदूत प्रवेश करतो, रेबीज तंत्रिकां मधून पसरतो. जर ज्या ठिकाणी कुत्रा चावलेला असेल तिथून तांत्रिका जेवढी लांब असेल तेवढा हळू वायरस मेंदूपर्यंत पसरतो. यामुळे आपल्याला उपचार करण्यासाठी जास्त वेळ मिळतो.

रेबीज ची लक्षणे

चावल्याच्या ठिकाणी वेदना होणे, त्या ठिकाणी हलकी संवेदनहीनता होणे आणी कधी कधी खाज सुटणे, ताप येणे, बाधित मांसपेशी आखडणे. हे काही प्राथमिक लक्षणे आहेत. रेबीज मुळे पुढे बेशुद्धपणा, भुरकट दिसणे, पाणी प्यायला भीती वाटे, हिंसात्मक होणे अशी काही लक्षणे दिसून येतात आणि या रोगाला अलर्क हि म्हणतात.

कुत्र्याच्या चावण्याने पेशण्टला एन्टी सिरम इंजेक्शन दिला जातो. या आजारावर कोणताही एन्टीबायोटीक नाही म्हणून एन्टी सिरम इंजेक्शन घेणे जरुरी आहे. कारण हा रेबीज च्या वायरसला नष्ट करायला मदत करतो पण हे खूप महाग औषध आहे, आयुर्वेदात हि कुत्राच्या चावण्यावर उपचार आहेत जे कमी खर्चिक आहेत.

आयुर्वेदिक उपाय करण्यासाठी चिंचेच्या बिया घ्या आणि लसणाच्या काही पाकळ्या घ्या. चिंचेच्या बिया साफ करून त्याचा वरचा साल काढून घ्या आणि या बिया लसणा सोबत वाटून घ्या आणि हा लेप जखमेवर लावा.  काही वेळ हा लेप असेच ठेवा. जास्तीत जास्त विटामिन सी युक्त आहाराचे सेवन करा कारण यामुळे संक्रमणा सोबत लढण्यास सहायता मिळते. तसेच यामुळे शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

सर्वात प्रथम घाव स्वच्छ धुऊन घ्या आणि पेशण्टला Hydorfobinium 200 औषध द्या आणि हे औषध पूर्णतः होमिओपॅथी आहे. हे औषध आपल्याला कोणत्याही आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळेल. आणि हे औषध कसे वापरावे आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे. हे औषध ज्या व्यक्तिला कुत्रा चावला आहे त्याला दर १० मिनिटांनी ३ – ३ थेंब  पाजले पाहिजे. याच्या वापराने रोगी ठीक होईल.

हा आजार रेबीजच्या कुत्राने चावल्यावर पसरतो किंवा पिसाळलेला कुत्रा चावल्यावर पसरतो. जर कुत्रा चावला असेल तर त्वरित डॉक्टर कडे जावे.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

किशमिश (मनुके) खाण्याचे फायदे-(Benefits of eating raisins)

मनुके खायला सगळ्यांनाच आवडते आणि मनुके हे ड्राय फ्रुट (सुखा मेवा) च्या श्रेणीत येतो. मनुके बनवण्यासाठी द्राक्ष सुकवली जातात, पण याच्यात द्राक्षातले सर्व गुण तसेच राहतात यामुळे याच्या सेवनाने आपल्याला बरेच फायदे होतात. मनुक्यांमध्ये भरपूर मात्रेत आयन , पोट्याशियम, कॅल्शिअम , मॅग्नेशिअम आणि फायबर असते. तसेच यात दुधात उपलब्ध असलेले सर्व तत्व असतात. यामुळे याच्या सेवनाने आपण निरोगी राहतो. मनुके खाणे जेवढे फायदेमंद असते, याच्या पेक्षा मनुक्याच पाणी पिण्याने जास्त लाभ होतो. आपण जर रोज मनुक्यांचा पाणी पीत असाल तर आपला बऱ्याच रोगांपासून बचाव होईल.

मनुके खाण्याचे फायदे

१) न्युट्रीशियन मूल्य वाढतात. म्हणून जास्त लाभ मिळवण्यासाठी मनुके भिजवून ठेवा व खा. यासाठी आपण ८ ते १२ मनुके घ्या व एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवत ठेवा. आणि सकाळी उठल्यावर हे भिजवलेले मनुके वाटून घ्या आणि रिकाम्या पोटी याचे सेवन करा आणि हा पाणी पिल्यामुळे आपली लिव्हर ची समस्या दूर होईल.

२) मनुक्यांमध्ये नैसर्गिकरीत्या  साखर उचित मात्रेत असते. द्राक्ष हि काळी, सोनेरी व हिरव्या रंगाची असतात, ज्यामुळे मनुक्यांचा रंग पण वेगळा असतो. मनुक्यांच्या उपयोग अनेक अन्नपदार्थान मध्ये केला जातो तसेच मिठाई मध्ये देखील केला जातो.

३) द्राक्षांच्या रसाचा उपयोग अनेक प्रकारचे हेल्थ टॉनिक बनवण्यासाठी केला जातो, मनुक्यां मध्ये क्यालरीज प्रचलित मात्रेत असतात. याचे सेवन ठराविक मात्रेत करावे. मनुके खाण्याचे खूप फायदे आहेत. मनुके खाल्यामुळे आपल्या पचन संबंधी समस्या दूर होते. यात फायबर प्रचलित मात्रेत असते जे पचन करण्यास मदत करते.

४) मनुक्यांचा पाणी पिण्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ज्यामुळे प्रतिकारक क्षमता वाढते. आणि जर आपण मनुके थंडीच्या दिवसात दररोज सेवन करत असाल तर आपल्या शरीरात bacteriya संक्रमण नाही होत. जर आपल्या श्वासा मधून दुर्गंध येत असेल तर मनुक्यांमुळे आपल्या श्वासातील दुर्गंध दूर करण्यासाठी मदत होते. कारण मनुक्यांमध्ये antibacterical गुण असतात ज्यामुळे आपल्या श्वासातील दुर्गंध दूर व्हायला मदत होते.

५) हाडांची मजबुती वाढवण्यासाठी मनुके महत्वाची भूमिका बजावतात कारण यात कॅल्शिअम आणि माक्रो न्युट्रीशन असतात ज्यामुळे हाड निरोगी आणि मजबूत बनतात. मनुक्यांच्या सेवनाने आपल्या शरीरात रक्ताची कमी, अशक्तपणा सारख्या समस्या दूर होतात. मनुक्यांमध्ये आयन प्रचलित मात्रेत असते ज्यामुळे आपल्या शरीरात रक्त तयार होण्यास मदत होते आणि आपली हाडे देखील मजबूत होतात.

६) मनुक्यांच्या सेवनाने आपला लिव्हर ठीक राहतो, जर आपण रोज मनुके भिजवून त्याच्या पाण्याचे सेवन करत असाल तर आपला लिव्हर स्वस्थ राहतो. यामुळे आपल्या शरीरातील हानिकारक पदार्थ फिल्टर करून बाहेर काढायला मदत करतो. मनुक्यांच्या सेवनाने हृदया संबंधी आजार दूर राहतात. मनुक्यां मध्ये पोषक तत्व प्रचलित मात्रेत असतात यामुळे आपली कोलेस्ट्रोल ची मात्रा कमी करते आणि आपल्याला हृदया संबंधी आजारांपासून बचाव करतो.

शारीरिक ऊर्जेसाठी मनुकांचा सेवन करा

मनुके खाल्यामुळे आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा मिळते कारण यामध्ये (fructose) आणि ग्लुकोज ची मात्रा खूप असते. ज्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा चे संचारन त्वरित होते. मनुक्यांचा पाणी पिण्याने आपली किडनी स्वस्थ राहते आणि संक्रमण पासून देखील दूर राहते आणि किडनी स्वस्थ असेल तर आपण देखील स्वस्थ राहतो कारण किडनी आपल्या शरीरातून विषक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

सतत AC मध्ये काम करण्याचे नुकसान- (Side effect continuous uses air conditioner)

आपल्याला कदाचित माहित नसेल, AC मध्ये सतत राहिल्या मुळे आपल्याला याचे खूप दुष्परिणाम होतात. बऱ्याच प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. खास करून गर्मी च्या दिवसात लोक गर्मी पासून वाचण्यासाठी पंखा, कुलर चा वापर करतात. पण तरीही गर्मी पासून आपल्याला सुटकारा मिळत नाही, म्हणून लोक AC चा वापर करतात. आजकाल फक्त AC चा वापर ऑफीस किंवा हॉटेल मध्ये नाही तर कार व घरा घरा होत आहे. तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी देखील AC चा वापर होतो.

पण आपल्याला कदाचित माहित नसेल AC च्या सतत वापराणे किती दुष्परिणाम होतात. तसेच आपण वेगवेगळ्या आजारांना देखील आमंत्रण देतो. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

सतत AC मध्ये काम करण्याचे नुकसान 

आपण जेंव्हा AC रूम मध्ये काम करतो तेंव्हा आपल्याला बाहेरील तापमाना बद्दल माहिती नसते. AC रूम मध्ये बाहेरील हवा आत येत नाही, दरवाजे बंद ठेवावे लागतात. ज्यामुळे आपल्या शरीराला नैसर्गिक हवा मिळत नाही. जेंव्हा आपण AC रूम मधून बाहेर पडतो तेंव्हा बाहेरील तापमान वेगळे असते. या बदलेल्या तापमानामुळे आपल्याला सर्दी, खोकला, ताप होऊ शकतो.

AC चा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या डोक्यावर होतो, ज्या मुळे जास्त डोकेदुखी होते. आपली डोके दुखी ची समस्या वाढते. AC मध्ये सतत काम केल्याने रक्ताभिसरण वाढते. म्हणजे आपल्या शरीरात जे रक्त वाहते त्याच्या गतीत अंतर पडतो. ज्यामुळे स्नायू मध्ये ताण पडतो, तसेच आपले डोके जड जड वाटते आणि कमजोरी वाटते व आळसपण वाढतो.

जे लोक सतत AC मध्ये असतात त्यांना AC ची सवय लागते व त्यांना त्वचे संबंधी समस्या होतात. जसे त्वचा शुष्क व डेड स्कीन सेल्स सारख्या समस्या होतात. AC ची थंड हवा या साठी कारणीभूत असते. AC च्या थंड हवे मुळे शुद्ध ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे आपली त्वचा कोमेजते. त्वचे सोबत केसांच्या देखील समस्या होतात. आणि आपले केस पांढरे व्हायला लागतात. तसेच आपल्याला त्वचे संबंधी रोग होतात. सतत AC मध्ये काम करणे हे आपल्या केसांसाठी व त्वचे साठी हानीकारक आहे.

जर आपण contact लेन्स वापरात असाल तर आपल्याला डॉक्टर ने  AC मध्ये जास्त वेळ काम करण्यास मनाई केली असेल. कारण अशावेळी डोळे दुखायला लागतात, कारण सतत AC मध्ये काम करण्यामुळे contact लेन्स आपल्या डोळ्यांना चिकटतात. ज्यामुळे डोळ्यात आग होते आणि यामुळे डोळ्यातून पाणी येतो व इतर डोळ्यांच्या समस्या होतात. डोळे लाल होणे, डोळे दुखणे म्हणून AC मध्ये जास्त काळ राहु नका.

जर आपण सांधे दुखी पासून ग्रस्त असाल तर याचे कारण आपल्या शरीराचे तापमान असू शकत. शरीरात उचित मात्रेत गर्मी असणे आवश्यक असते. सतत AC च्या थंड हवेमुळे आपल्या शरीराच्या तापमानावर याचा परिणाम पडतो यामुळे आपल्याला सांधे दुखी सारख्या समस्या होतात. आपली हाडे आखडतात, जास्त करून ढोपे दुखतात. हे आपल्याला सामान्य वाटत असेल पण बऱ्याच वेळा हे आजार गंभीर रूप धारण करतात व आपल्याला संधिवात देखील होऊ शकतो. खास करून वृद्ध माणसांना AC मध्ये सतत राहणे धोकादायक आहे. AC ची थंड हवा आपल्या शरीरातील रक्ताला प्रभावित करते यामुळे हृदयाला आपले काम करायला अडथळे येतात. यामुळे हृदयाच्या समस्या वाढतात . म्हणून AC मध्ये सतत राहू नये.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

अक्रोड खाण्याचे आयुर्वेदिक फायदे- ( Benefits of eating Walnut)

अक्रोड आणि अक्रोड चा तेल आपल्या साठी खूप फायदेमंद आहे. अक्रोड ला इंग्लिश मध्ये walnut म्हणतात. अक्रोड हे एक ड्राय फ्रुट (सुका मेवा) आहे. अक्रोड हा आपल्या मेंदूसाठी खूप लाभदायी असतो, म्हणून अक्रोड ला ब्रेन फूड म्हणतात. यामुळे आपल्या मेंदूची शक्ती वाढायला मदत मिळते. हा एक स्वास्थ वर्धक पदार्थ आहे. अक्रोड चा उपयोग चॉकलेट, कुकीज, लाडू, मिल्क शेक इत्यादीं मध्ये केला जातो. लहान मुलांना खास करून अक्रोड खायला दिले जाते, कारण हे मेंदू व शरीरासाठी खूप फायदेमंद आहे.

अक्रोड व अक्रोड च्या तेलाचा उपयोगामुळे केस लांब, दाट आणि काळे होण्यास मदत होते. यामुळे आपली त्वचा स्वस्थ व कोमल बनते आणि अजून अनेक प्रकारे अक्रोड आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. तज्ञांच्या नुसार हे एक ड्राय फ्रुट असून देखील याच्यात खूप कमी मात्रेत सोडियम असते, तसेच कोलेस्ट्रोल चे प्रमाण देखील कमी असते. या मध्ये भरपूर मात्रेत omega-3 fatty acid असतात. हे शरीरासाठी खूप फायदेमंद असतात.

अक्रोड मध्ये खूप प्रकारचे विटामिन असतात जसे कि विटामिन A, विटामिन B, विटामिन c, विटामिन B12, विटामिन D म्हणून याला विटामीन चा राजा म्हणतात. अक्रोड मध्ये खूप मात्रेत प्रोटीन असते तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयन, फॉंस्फरस, कॉपर, सेलेनियम अधिक मात्रेत असतात. अक्रोड मध्ये एन्टीऑक्सिडेंत तत्व व nutrients भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात.

अक्रोड चा सेवन सकाळी संध्याकाळी केल्याने आपल्याला अनेक प्रकारच्या विकारांपासून मुक्ती मिळते. अक्रोड आपल्या मेंदूसाठी खूप फायदेमंद असतात. अक्रोड हा जवळ जवळ आपल्या मेंदुसारखाच दिसतो. अक्रोड खाण्यामुळे आपला बौदधिक पातळी (IQ)  वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते ज्यामुळे ताण तणाव कमी होतो व आपली स्मरण शक्ती वाढते.  अक्रोड मध्ये शक्तिशाली न्युरो प्रोटेक्टीव कंपाऊंड सारखे विटामिन E, मेल्यानीन, omega-3 fatty acid आणि एन्टी ऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे आपल्या मेंदूला सुरक्षा मिळते तसेच आपण तंदुरुस्त राहतो.

अक्रोड हे सगळ्यांसाठी लाभदायक असतो, हे आपल्या मेंदूसाठी च लाभदायक आहे असे नाही. अक्रोड हे आपल्या हृदयासाठी देखील लाभदायक आहे. यामुळे आपले हृदय निरोगी राहते व आपल्या हृदया संबंधी आजार बरे करायला मदत मिळते. म्हणून अक्रोड चा सेवन करायला सुरवात करा कारण अक्रोड च्या सेवना मुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रोल (चरबी ) कमी होण्यास मदत होते. कोलेस्ट्रोल ची मात्रा नियंत्रणात राहते व त्यामुळे आपल्या हृदयाला खूप फायदा होतो. अक्रोड मध्ये उपलब्ध असलेले omega 3 fatty acid, अल्फा लिनोलेनिक एसिड असतो यामुळे आपला हृदय स्वस्थ रूपाने चालतो आणि यामुळे रक्त संचार चांगल्या प्रकारे होतो. अक्रोड मुळे पुरुषांची शुक्राणूंची कमतरता सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते . कारण अक्रोडला आयुर्वेदात एक शक्तिशाली काम उत्तेजना वाढवणारा पदार्थ मानला जातो. यामुळे पुरुषाला मर्दानी शक्ती मिळते. त्यांची सेक्स करण्याची क्षमता वाढते आणि अक्रोड च्या सेवनामुळे शुक्राणूंची गती आणि त्यांची गुणवत्ता वाढते. वीर्य देखील जाड होतो. जर आपल्याला अशी कोणती समस्या असेल तर आपल्याला अक्रोड प्रतिदिन मधा सोबत रोज गरम दुधात मिळवून एक महिन्यासाठी घ्या. यामुळे आपल्याला चमत्कारी फायदे होतील आपली सेक्स शक्ती वाढेल. अक्रोड मुळे आपला मधुमेह देखील कंट्रोल मध्ये राहण्यासाठी मदत होते . जर आपण रोज अक्रोड चे सेवन करत असाल तर आपला डायबेटीज नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. आपला वाढलेला वजन देखील कमी होण्यास मदत होईल.

अक्रोडला एक एन्टी कॅन्सर फूड देखील मानला जातो. कारण याच्यात एन्टी ऑक्सिडेंत घटक असतो. अमेरिकेतील एका युनिवर्सिटी च्या नुसार अक्रोड च्या सेवनाने कॅन्सर (कर्करोग) पासून बचाव करण्यास मदत होते. यामुळे प्रोस्टेट व ब्रेस्ट कॅन्सर चा धोका कमी होतो. यामुळे आपला वजन देखील कमी होण्यास मदत होते एवढेच नाही तर ज्यांचा वजन खूप कमी आहे त्यांचा वजन वाढायला देखील मदत होते.

अक्रोड मध्ये फायबर चांगल्या मात्रेत असतो ज्यामुळे आपली भूक कमी होते व जास्त खाण्यापासून रोखत यामुळे आपले अतिरिक्त वजन वाढत नाही. अक्रोड मध्ये असलेल्या फायबर मुळे आपल्या पोटा संबंधी समस्या जश्या बध्कोष्टता व आंबटपणा कमी होतात. आपल्या पोटाची चांगल्या प्रकारे सफाई होते. यामुळे आपला पोट निरोगी राहतो व आपली पचन शक्ती सुधारते.

अक्रोड च्या सेवनाने आपला बुद्धी तल्लख होते. त्याच बरोबर मानसिक तणाव, अवसाद कमी करतो. जर आपल्याला देखील मानसिक रूपाने स्वस्थ आणि तंदुरुस्त व्हायचे असेल, आपली बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर आजपासूनच अक्रोड खायला सुरवात करा. याच्यात उपलब्ध असलेल्या omega 3 fatty acid मुळे आपल्या शरीरात होणारी बेचैनी संपते. उच्च प्रतिसाद, मूड खराब होण्या सारख्या समस्या दूर होतात.

अक्रोड च्या सेवनाने आपण तणाव मुक्त होतो, तणाव मुक्त झाल्यामुळे आपल्याला चांगली झोप लागते. ज्यांना चांगली झोप लागते त्याचा मेंदू तल्लख होतो व शरीराला आराम मिळतो व मेंदूलाही आराम मिळतो, म्हणून रोज झोपण्याच्या आधी दुधासोबत अक्रोड खायला सुरवात करा. अक्रोड च्या सेवनाने आपला शरीर आंतरिक रूपाने मजबूत होतो. कारण याच्यात उपलब्ध असलेले fatty एसिड मुळे आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढून आपल्या हाडांना पर्याप्त मात्रेत कॅल्शियम पुरवतो, ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. कॅल्शियम आपल्या हाडांसाठी खूप फायदेमंद आहे.

अक्रोड ची साल काढून अक्रोड खाऊ नये कारण अक्रोड च्या सालात ९० % एन्टी ऑक्सिडेंत असतात. अक्रोड साला सकट खाल्यामुळे सालातील पोष्टिक तत्व आपल्या शरीराला मिळतात. आणि हे पोष्टिक तत्व आपल्या त्वचेसाठी व केसांसाठी फायदेमंद असतात. अक्रोड मध्ये विटामिन्स, एन्टीऑक्सिडेंत मिनरल, प्रोटीन आणि SECL fatty एसिड असतात जे आपल्या त्वचेची देखभाल करतात. अक्रोड च्या सेवनामुळे आपल्या शरीराचे अंग मजबूत होतात, अक्रोड खाल्यामुळे आपली त्वचा चमकदार होते.

आपल्या चेहऱ्यावरील मृत त्वचा, काळे डाग आणि सुरकुत्या नाहीश्या होतात ज्यामुळे आपण जास्त काळा पर्यत तंदुरुस्त दिसतो. अक्रोड च्या तेलात मॉइस्चरायझिंग गुणवत्ता असते ज्यामुळे आपली त्वचा शुष्क होत नाही आणि आपली त्वचा कोमल राहते. जर आपण अक्रोड च तेल आपल्या डोळ्यांच्या खाली लावत असाल तर डार्क सर्कल व काळे डाग व स्पॉट दूर होतात.

जर आपल्याला आपली त्वचा चमकदार व गोरी बनवायची असेल तर ४ अक्रोड २ चमचे ओटमील च्या सोबत दुधाच्या मलईत चागल्या प्रकारे मिळवून याची पेस्ट बनवा आणि याच्यात थोडा ऑलिव तेल मिळवा आणि हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. हि पेस्ट अर्ध्या तासासाठी चेहऱ्यावर लाऊन ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे आपल्या त्वचेत चमक येईल. व आपल्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स दूर होतील.

त्वचे सोबत अक्रोड आपल्या केसांना देखील लांब सडक, दाट आणि मजबूत बनवतो. आजकाल च्या वातावरणात प्रदुषणाची मात्रा खूप वाढली आहे आपली जीवनशैली खराब झाली आहे. आपण केसांसाठी केमिकल युक्त शॅम्पू चा वापर करतो ज्यामुळे आपले केस हे कमकुवत होतात. हि समस्या दूर करण्यासाठी आपण केसांमध्ये अक्रोड च्या तेलाचा वापर करा यामुळे आपले केस दाट, लांब व चमकदार होतील. कारण अक्रोड मध्ये उपलब्ध असलेले पोटिशियम, ओमेगा ३, ६, 9 आणि DFA (डेनियाल फ्याटी एसिड) आपल्या केसांना लांब, सुंदर व दाट बनवतील आणि यामुळे आपली केस गळण्याची समस्या दूर होईल.

अक्रोड चे औषधी गुण

अक्रोड मध्ये खूप औषधी गुण आहेत जे आपल्या शरीराला सुंदर आणि मजबूत बनवतात.

शरीरावर ज्या ठिकाणी आपल्याला वेदना, आग होत असेल, आणि सुज आली असेल त्या ठिकाणी अक्रोड च्या सालाचा लेप लावा आपल्याला बरे वाटेल.

अक्रोड ची पाने चावल्याने आपल्या दातात होणाऱ्या वेदना कमी होतात.

रोज अक्रोड खाल्याने शरीरावर होणार्या सफेद डागांची समस्या दूर होते.

जर आपण प्रतिदिन ५ अक्रोड १५ ते २० मनुक्यासोबत घेत असाल तर आपली अनिद्रेची समस्या दूर होईल.

अक्रोड जर रोज खाल्ले तर आपल्या लिव्हर संबंधित समस्या, थायराईड, सांधे दुखी तसेच पिंपल्स, डायबेटीज सारख्या समस्या दूर राहतील. आपण नियमित पणे अक्रोड चे सेवन करा आपल्याला याचा फायदा होईल.

 जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!.

पुदिन्याचे फायदे आणि औषधी गुण- (Uses of Mint and its medicinal uses)

सगळ्यांनाच माहीत आहे कि पुदिन्यापासून चटणी तसेच पुदिन्याच्या वापर जलजीरा बनवण्यासाठी ही केला जातो, पण एवढेच नाही तर पुदिन्या मध्ये औषधी गुण असतात, आणि यामुळे अनेक समस्यांचे निवारण होते. पुदिन्याचा वापर अनेक प्रतिजैविक (Antibiotic) औषधांमध्ये सुद्धा केला जातो.

या लेखामध्ये मी तुम्हाला पुदिन्याचे फायदे आणि औषधी गुणांबद्दल सांगणार आहे.

पुदिना हि एक साधारण दिसणारी वनस्पती आहे, पण पुदिन्यामध्ये खूप प्रभावशाली तसेच चमत्कारी गुण असतात. उन्हाळ्यात जेवणासोबत पुदिन्याची चटणी खूप लाभदायक असते. पुदिना औषधी गुणांसोबत आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेवर चमक आणण्यासाठी खूप लाभदायक आहे.

पुदिन्याचे फायदे

१. पुदिन्यामध्ये असलेले फायबर आपले कोलेस्ट्रॉल (चरबी ) चे प्रमाण कमी करण्यास मदत करतात, तसेच याच्यात उपलब्ध असलेले मॅग्नेशियम आपली हाडे मजबूत करतात.

२. जर कोणाला उलटी होत असेल तर २ चमचे पुदिना दर २ तासात त्या व्यक्तीला द्या यामुळे त्याची उलटी थांबेल व त्याला बरे वाटेल.

३. जर आपल्याला पोटा संबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचे रस व त्याच्या समान मात्रेत मध मिळून सेवन केल्याने जवळ जवळ पोटाच्या सर्वच आजारांवर लवकर आराम मिळतो.

४. सर्दी झाल्यावर थोडा पुदिन्याचा रस घ्या आणि त्यात काळी मिरी आणि थोडा काळा मीठ मिळवा आणि ज्या प्रकारे आपण चहा बनवतो त्याच प्रकारे चहा सारखे उकळूवून घ्या व ते प्या, हा काढा सर्दी, खोकला, तसेच तापावर गुणकारी आहे.

५. जर कोणाला खूप वेळ उचकी येत असेल तर त्याला पुदिन्याची काही पाने खायला सांगा त्यामुळे त्याची उचकी बंद होईल.

६. मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर आपण पुदिन्याची सुखी पाने घ्या व त्याचा चूर्ण बनवा आणि दिसातून दोन वेळा मधात मिसळवून तो नियमित पणे काही दिवस घ्या असे केल्याने मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या दूर होईल.

७. जर कोणाला जखम झाली असेल तसेच खरचटले असेल तर त्याच्यावर पुदिन्याची ताजी पाने वाटून  घेऊन लावा यामुळे जखम लवकर माठेल.

८. जर आपल्याला गजकर्ण, खाज तसेच अन्य प्रकारचे त्वचेचे रोग असतील तर ताजा पुदिन्याची पाने घेऊन ती चांगली वाटून घ्या आणि हा लेप ज्या ठिकाणी खाज किंवा गजकर्ण झाल असेल तिथे लावा आपल्याला लगेच आराम मिळेल.

९. जर आपल्या तोंडाला  वास येत असेल तर पुदिन्याची पाने घ्या त्यांना सुकवून घ्या आणि त्याचा चूर्ण बनवा आणि याचा तुम्ही मशेरी सारखा वापर करा. असे केल्याने तुमच्या हिरड्या मजबूत होतील आणि तोंडाची दुर्गंध बंद होईल, असे तुम्ही एक महिन्याहून अधिक काळासाठी करा आपल्याला याचा फायदा नक्की होईल.

१०. पुदिन्याच्या रस मिठाच्या पाण्यात मिसळवून गुरळ्या करा, असे केल्याने आपला आवाज बसला असेल तर तो ठीक होईल.

११. उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे फायदे:-  कधी कधी गरमीच्या दिवसात अस्वस्थ तसेच घाबरल्या सारखे होते. त्यासाठी काही पुदिन्याची पाने तसेच अर्धा चमचा वेलचीचे चूर्ण एक ग्लास पाण्यात घेऊन ते उकळवा आणि ते पाणी गार झाल्यावर प्या, असे केल्याने आपल्याला बरे वाटेल.

१२. कॉलरा झाला असेल तर कांद्याचा रस व लिंबाचे रस पुदिन्याच्या रसा सोबत मिसळवून प्यायल्याने आराम मिळतो.

१३. सौदर्य वाढवण्यासाठी पुदिन्याचा उपयोग:- जर आपली त्वचा तेलकट असेल तर पुदिन्यापासून बनवलेला फेशियल आपल्यासाठी चांगला ठरेल, दोन मोठे चंमचे पुदिन्याचे वाटण आणि दोन चमचे दही तसेच एक मोठा चमचा ओट मील (ओटचे जाडे भरडे पीठ) यांना मिसळवून याचा जाड लेप बनवा आणि हा लेप १५ मिनिटासाठी आपल्या चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या आठवड्यातून कमीत कमी असे दोन वेळा करा. आपल्या त्वचेचा तेलकट पणा कमी होईल, तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील.पुदिन्याचा रस मुलतानी माती सोबत मिसळवून त्याचा चेहऱ्यावर फेशियल सारखा वापर केल्याने त्वचेचा तेलकट पणा कमी होईल तसेच सुरकुत्या कमी होतील आणि आपल्या चेहऱ्याची चमक वाढेल.

 जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

पुरुषांसाठी आरोग्य संबंधी टिप्स- (Health tips for men)

आजकाल सगळेच जण आपल्या शारीरिक तंदुरुस्ती साठी संवेदनशील असतात आणि सगळ्यांनाच वाटते आपले शरीर एकदम तंदुरुस्त आणि योग्य शरीररष्टी असावी आणि यासाठी ते खूप प्रयत्न करतात. काहीजण खुप सडपातळ असतात आणि त्यांना आपले वजन वाढवायचे असते तर काहींचे वजन खूप जास्त असते, त्यांना ते वाढलेले वजन कमी करायचे असते. अजून वेगवेगळे प्रकारचे अंतर पुरुषांच्या शरीरामधे असतात उदा. रंग, रूप, कोणी उंच असतो, कोणी मध्यम उंचीचा असतो, तर कोणी बुटका असतो.

अयोग्य शरीराची काही कारणे आहेत. अनुचित खानपान म्हणजेच काहीही खाणे, अनियमित खानपाणामुळे शरीरावर त्याचे वाईट परिणाम तसेच विविध आजार होतात, यामुळे कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागते. जसे जंक फूड च्या नियमित सेवनामुळे शुक्राणूंची गुणवत्ते मध्ये कमतरता येते

योग्य आहार

जर आपल्याला स्वतःला तंदुरुस्थ ठेवायचे असेल तर कमीत कमी २-३ केळी दुधा सोबत खात जा, आपल्याला फायदा होईल. असे केल्या मुळे  हृद्य संबंधी आजार कमी होतात. Packing Foods खाल्यामुळे आजार होऊ शकतात कारण यामध्ये अशा Metals चा वापर केला जातो जे आरोग्यासाठी चांगले नसतात. यामुळे अशा पदार्थांचा सेवन करू नका. ताजे पदार्थ खात जा. नेहमी व्यायाम करा, चालण्याचा व्यायाम करा यामुळे आपल्या शरीराला फायदा होईल व आपण तंदुरुस्त रहाल.

कोल्ड ड्रिंक (शीत पेय), चहा, Coffee, लाल मांस, चिप्स, तेलकट पदार्थ हे चवदार असतात पण याचे सेवन अधून मधून करा. नेहमी चांगल्या तेलाचा वापर करा. जाडेपणा मुळे पुरुषांच्या लैंगिक सामर्थ्य वर परिणाम होतो. म्हणून जास्त वजन वाढू देऊ नका. त्यासाठी कोल्ड ड्रिंक (शीत पेय), चहा, Coffee, लाल मांस, चिप्स, तेलकट पदार्थ अशा पदार्थांचे सेवन एकदम कमी करा. जर आपल्याला व्यायामशाळेत जायला वेळ मिळत नसेल तर घरी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो ऑफीस, शाळा, कॉलेज, बाजारात जाताना चालत जाण्याचा प्रयत्न करा, लिफ्ट चा वापर टाळा, जिन्याचा वापर करा, याचा आपल्याला चांगला फायदा होईल.

आपल्या खाण्यामध्ये ताज्या फळांचा तसेच ताज्या भाज्यांचा वापर करावा. सकाळी नाश्ता जरूर करावा. सलाड आणि अंकुरित कडधान्यांचा जेवणात वापर करावा आणि जेवताना चपाती आणि भात यांचे एकाचवेळी सेवन करू नका थोड्या अंतराने करा म्हणजेच सकाळी चपाती खा व दुपारी भात खा. आपल्या शरीराची मालिश जरूर करा. रात्री लवकर झोपा व सकाळी लवकर उठून व्यायाम करा तसेच चालण्याचा व्यायाम करा.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

पेन किलरमुळे (वेदनाशामक गोळ्यांमुळे) होणारे नुकसान- (Side effects Of Pain Killer)

पेन किलर म्हणजे वेदना नाशक औषध. आजचे जीवन हे खूप धकाधकीचे आहे. सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात, या व्यस्त जीवन शैलीमुळे कोणाकडे पूर्ण आराम करायला वेळ नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या व्याधीना सामोरे जावे लागते. कधी कधी ह्या वेदना असह्य होतात आणि वेळ नसल्यामुळे वेदना नाशक गोळ्या घ्यावा लागतात जेणेकरून त्यांना आपल्या पुढच्या कामाला लागता येईल. पण या गोळ्या घेतल्याने कायम स्वरूपी इलाज होत नाही तो तात्पुरता असतो आणि बऱ्याच जणांना हे माहित नसते कि पुढे जाऊन त्यांना या वेदना नाशक गोळ्यांचे वाईट दुष्परिणाम होऊ शकतात.

जास्त करून लोक वेदना नाशक गोळ्या का घेतात ?

जेंव्हा आपल्याला वेदना होतात आणि त्या वेदना असहनीय होतात तेंव्हा त्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी आपण पेन किलर घेतो. कारण या गोळ्यांमुळे लगेचच आराम मिळतो आणि हळू हळू आपल्याला या गोळ्यांची सवय लागते, या गोळ्या जर आपण सतत घेत असू तर आपल्याला हे पुढे जाऊन धोकादायक ठरू शकते.

पेन किलर गोळ्यांमुळे होणारे नुकसान

  • पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्या मुळे आपण वयस्कर दिसू लागतो.
  • रिकाम्या पोटी कधीही अशा गोळ्या घेऊ नका कारण यामुळे किडनी (मूत्रपिंड) संबंधी समस्या होऊ शकतात.
  • रोज घेतल्याने यकृत सबंधी समस्या उद्भवतात.
  • अशा गोळ्या रोज घेतल्याने आपल्याला घाबरल्या सारखे होते, निद्रानाश होते, तसेच अस्वस्थता वाढते.
  • पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्याने रक्तदाब देखील कमी होतो.

काही खास गोष्टी लक्षात ठेऊन आपण पेन किलर घेऊ शकता

  • जेवल्यावर ३० मिनिटां नंतर ह्या गोळ्या घ्या.
  • पेन किलर कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करा.
  • जर वेदना सारख्या सारख्या आणि असहनीय होत असतील तर डॉक्टर चा सल्ला घ्या.
  • पेन किलर नेहमी पाण्या सोबतच घेतल्या पाहिजेत
  • पेन किलर च्या गोळ्या ह्या  नेहमी डॉक्टर च्या सल्याने घेतल्या पाहिजेत.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!